नमस्कार मित्रानो आज आपण जगातील अशा रहस्यमय ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत, ते म्हणजे बरमुडा ट्रांयगल. बरमुडा ट्रांयगल हे अटलांटिक महासागरातील सर्वात मोठे त्रिभुज/त्रिकोन आहे. बरमुडा ट्रांयगल हे जगातिल रहस्यमय ठिकाण असण्याचे कारण आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
⤾

बरमुडा ट्रांयगल मधे दर वर्ष चार पाच जहाज शीप विमान जेट हरवतात गायब होतात. बरमुडा ट्रांयगल मधे हजारो लोक सुधा मेले आहेत. यामुळे याला रहस्यमय ठिकाण म्हटले आहे. बरमुडा ट्रायंगला समुद्र राक्षस सुधा म्हटले जाते. याची सुरवात 9 नोव्हेंबर 1945 ला झाली एक विमान हे बरमुडा ट्रांयगल वरुन गेले त्या नंतर ते विमान कुठे गेले याच उत्तर अजुनहि कोणालाहि सापडले नाहि ते विमान शेवटि कुठे गेले यासाठि शास्त्रज्ञांनी अनेक शोध घेतले पण याच्यांवर कोणत्याहि प्रकारचा शोध लागले नाही त्या विमानाचे कोणत्याहि प्रकारचे अवशेष किंवा बोडी भेटली नाहि ते विमान शेवटि गेले कुठे हे अजुनहि समजले नाहि.

बरमुडा ट्रायंगल बद्दल दुसरी घटना म्हणजे मिलिट्रि ट्रेनिंगसाठि पाच वैमानिक आपल्या जेटसह अटलांटिक महासागराच्या वरुन जात असताना त्यांच्या पाचही जेट बरमुडा ट्रायंगल मधे गेले आणि त्यांचि जेट हे आपोआप वेगळ्या दिशेने जाऊ लागले संपर्क केंद्रापासुन त्यांचा संपर्क तुटला होता त्यांचे रेडिओ टिव्हि बंद पडला. त्यांच्याकडे इंधनहि कमी होते व त्यांचा दिशादर्शक सुधा काम करत नव्हंता. शेवटि त्यांचे इंधन संपुन गेले व त्यांच विमान बरमुडा ट्रांयगल मधे क्रेश झाल. व त्यांच जेट हे रहस्यमय पणे गायब झाले. त्यांना शोधण्यासाठि Air90 विमान सोडण्यात आले पण ते विमान सुधा गायब झाले व त्या विमानातिल कोपायलेट सुधा गायब झाले शास्त्रज्ञांनि याच्यामधे अनेक सिद्धांत व तत्थ मांडले.
1945
मधे थॉमस मांनी बरमुडा ट्रांयगल बद्दल काहि गोष्टि संबोधले होते त्यांच्या मधे बरमुडा ट्रायंगल हे एक त्रिभुज आहे ते त्रिभुज फोरिडा, बरमुडा, पुरेटो रिको या ठिकाणिमुळे बनले आहे यात कोनताहि विमान अथवा जहाज गेला तर ते गायब होणार हे सांगितले होते त्यांनि कोलंबस विषयी सुधा बोलले होते ते म्हटले होते कि कोलंबस आणि तेंचे साथि त्या बरमुडा ट्रायंगल मधे फसले होते त्यांचा दिशादर्शक (कंपास) काम करायचे बंद झाले त्यांच्या समोर काळे ढग आले पाण्याच्या लाटा हे मोठया प्रमाणात आवाज करु लागले व मोठ्या मोठ्या तरंगे वाहु लागले कोलंबस ला या ट्रांयगल मधे वेगळच काहि तरी आहे असे वाटायला लागले. कोलंबस हे आपली प्रत्येक घटना हि आपल्या डायरी मधे लिहितात. बरमुडा ट्रांयगल मधे 45 उंच एवढी तरंग वाहत असतात. काहि लोक मानतात कि येथे इलियन्स ठिकाण आहेत त्यामुळे त्यांच विमान व जहाज गायब होत असतिल तर काहि लोक मानतात कि बरमुडा ट्रांयगल हे दुसरी दुनियाचा दरवाजा आहे त्यामुळे त्यात गेलेलि लोक व जहाज हे परत येत नसतिल म्हणजे ति माणंस व जहाज हे दुसरी दुनिया मधे जात असतील पण हे लोकांनी काल्पनिक पणे मांडलेले तत्थ आहे. बरमुडा ट्रायंगल वर काहि सिनेमा व पुस्तक सुधा प्रकाशित गेले आहेत.
काहि
संशोधक ने असे म्हटले आहे कि येते इलियन वेगेरे काहि नाहि बरमुडा ट्रांयगल मधे अनेक प्रकारचि होल म्हणजेच चक्रि आहेत त्या मधे जहाज किंवा विमान गेले तर ते भरपुर खोल पाण्यात जाते तिथे माणुस पोहचु शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे दिशादर्शक का चालत नाही याच सुधा कारण आहे कि दिशादर्शक हे पृथ्वीमधे असलेल्या चूंबकिय शक्तिमुळे चालते त्या मुळे बरमुडा ट्रांयगल मधे भरपुर प्रमाणे चुंबकिय शक्तिचे प्रमाण असल्यामुळे तिथे गेल्यावर कंपास काम करायचे बंद होत असेल याच्या वर अनेक थेरी आहेत पण याचे पुर्ण सत्य अजुनहि समजले गेले नाही.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box