महाराष्ट्रात या पाच नद्या सर्वात जास्त वाहणाऱ्या व यांचा मोठा विस्तार आहेत
तापी:
तापी
नदी हि पश्चिम भारताची मुख्य नदी आहे हि नदि मध्यप्रदेश बेतुल जिल्हातुन मुलताई सातपुडा
पर्वताच्या मधुन पश्चिमच्या दिशेला वाहुन हि नदि महाराष्ट्रात खानदेश च्या पठारावरुन
सुरतचा मेदान पार करुन अरबी समुद्राला मिळते. तापी नदिचा उगम स्थान हे मुलताई येथे
आहे हि नदी मध्यप्रदेश राज्याच्या बेतुल जिल्हातुन वाहुन 765 उंची पर्यंत स्थित आहे
व याची लांबी हि 724 किमी आहे या नदिची उपनदि हि पुर्णा नदि आहे पुर्णा नदि हि मध्यप्रदेश
गुजरात व महाराष्ट्रातुन वाहते या नदिचा किनारा गुजरातमधील सुरत येथे आहे. महाराष्ट्रात
तापी नदिच्या खोरयातुन दरवर्षि पाण्याचा प्रवाह सुमारे 7250 घनमीटर एवढा वाहतो तापी
नदिचे सात कुंड मानले जातात सुर्यकुंड, ताप्तीकुंड, धर्मकुंड, पापकुंड, शनिकुंड, नारदकुंड,
नागकुंड आणि या कुंडाविषयी कहानी सुधा सांगितल्या जातात. तापी नदि चा उल्लेख महाभारत
सारख्या ग्रंथा मधे केला गेला आहे, या नदिला सुर्याची पुत्री सुधा म्हटली जाते.
नर्मदा:
हि नदी महाराष्ट्रात मध्यप्रदेश व गुजरात
या तीन राज्याच्या मधुन वाहुन नर्मदा नदि हि 1312 किमी येवढि वाहते महाराष्ट्र राज्यात
72-74 किमी येवढि पसरली आहे व गुजरात मधे हि नदि 160 किमि येवढि पसरली आहे नर्मदा नदि
हि भारतिय उपखंडात सर्वात मोठि पाचव्या क्रमांकाची नदि आहे. नर्मदाला रेवा नदि सुधा
म्हटले जाते. नर्मदा नदि हि गुजरात मधुन अरबी समुद्राला जाउन मिळते या नदिच्या स्थित
अनेक धरणे सुधा आहे महारष्ट्रामधे सर्वात जास्त जलसाठा असलेले धरण म्हणजे इंधरा धरण
होय व सरदार सरोवर हे दुसरे. हिंदु धर्मात नर्मदा नदिला पवित्र मानले जाते या नदिचा
स्त्रोत हा नर्मदाकुंड अमरकंटक मधे आहे या नदीची उंची हि 1048 मि आहे व याची लांबी
हि 1312 किमी एवढी आहे हिंदु धर्मात या नदिला रहस्यमय नदि सुधा म्हटले जाते. रामायण
व महाभारत या ग्रंथात या नदिचा उल्लेख केला आहे नर्मदेचि घाटि हि आशियाच्या प्राचिन
सभ्यतापेकि एक आहे हिंदु धर्मात अनेक देवांनि येथे तप करुन सिद्धि प्राप्त केले आहेत
कृष्णा:-
कृष्णा नदी हि भारताच्या सर्वात
लांब नदीच्या यादितिल तीन क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदि चा उगम हा सह्याद्रिच्या
खोर्यात महाबळेश्वर येते झाला आहे. हि नदि महाराष्ट्र कर्नाटक व आंध्रप्रदेशामधुन वाहते
कृष्णा नदिचा प्रवाह हा 1400 किमी एवढा आहे. हि नदि आंध्रप्रदेश मधिल बंगालच्या उपसागराला
जाउन मिळते कृष्णा नदिच्या सात उपनद्या आहेत वारणा कोयणा पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा,
भीमा, इ. कृष्णा नदिवर अनेक धरणे सुधा स्थित आहे. हि नदि पुर्वेकडुन पश्चिमेला वाहते.
कृष्णा नदिचे उपनाम हे कुष्णवेणा असे आहे व महाभारतात याच नावाने या नदिचा उल्लेख आहे
कृष्णा नदिवर प्रमुख अनेक हायड्रो पावर स्टेशन सुधा आहे त्यात महाराष्ट्रातील कोयना
सुधा आहे हि नदि 258948 येवढि पसरलेलि आहे. व महाराष्ट्रात 27 प्रतिशत वाहते कृष्णा
नदिला विष्णु चे रुप सुधा म्हटले जाते. या तिथलि धार्मिक लोक या नदिची पुजा सुधा करतात.
त्यामुळे हि नदी पवित्र मानली जाते.
गोदावरी:-
गोदावरी नदी हि महाराष्ट्रातील सर्वात मोठि
नदी मानली जाते व भारतातील दुसर्या क्रमांकाची नदी आहे. या नदिचा उगम स्थान हे ब्रम्हगिरी
पर्वतातुन त्रंबकेश्वर नाशिक मधे झाला आहे हि नदी बंगालच्या उपसागराला जाउन मिळाली
आहे या नदिला अनेक उपनद्या सुधा आहे कादवा, शिवना, दक्षिणपुर्णा, इंद्रावती, मांजरानदि
हि नदि गोदावरिचि प्रमुख नदि आहे गोदावरी नदिचे उपनाम वुद्धगंगा, बुधिगंगा, गौतमी असे
उपनाम आहे. गोदावरी नदिचा किनार नाशिक , नांदेड, निजामाबाद, राजमुंदरी इ. ठिकाणि आहे.
गोदावरी नदिचे सात शाखा सुधा आहेत.
गंगा:-
गंगा नदी हि भारतातिल
प्रमुख व पहिल्या क्रमांकाची नदी आहे. गंगा नदी हि भारत व बांग्लादेश या दोन देशाच्या
मधुन वाहणारी नदि आहे. गंगा नदि हि 2525 किमि एवधि वाहत जाते. गंगा नदिचे उगम स्थान
हे गंगोत्री पासुन 11 किमी तिबेट मध्ये गोमुख या ठिकाणातुन होते. गोमुख हि जागा
13999 फुट उंचिला आहे. गंगेच्या दोन नद्या आहे भागिरथी व अलकनंदा आहे देवप्रयाग येथे
भागीरथी व अलकनंदाचा संगम होतो. गंगा नदी हि उत्तराखंड , बिहार, पश्चिमबंगाल, उत्तरप्रदेश
या राज्यातुन वाहत जाते गंगा नदी हि अग्नेय दिशेला वाहते व हि नदि पुढे ब्रम्हपुत्रा
नदिला मिळुन सुंदरवनाला जावुन मिळते. सुंदरवनात अनेक दुर्मिळ वनस्पती व प्राणी सुधा
आढळतात, गंगेच्या किनारी अनेक तीर्थस्थळ व वस्ती सुधा आहे. गंगा, यमुना, सरस्वती या
नद्यांचा संगम हे प्रयागराज या ठिकाणी होतो व या संगमाला त्रिवेणी संगम असे म्हटले
जाते. या नदिचा अंत हा बंगाली खाडित होतो. गंगा नदिला भारताच्या राष्ट्रपतिने राष्ट्रिय
नदी असे घोषित केले गेले आहे. ग़ंगा नदिला खुप पवित्र नदी मानले जाते. या नदीत सगळ्या
धर्माचे लोक येवुन स्नान करुन जातात. या नदीचा उल्लेख अनेक वेद, शास्त्रात सुधा केला
गेला आहे. म्हणुन गंगा नदी हि भारतातिल सर्वात मोठि व पहिल्या क्रमांकाची नदी मानली
जाते.
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box
प्लास्टिकमुळे पर्यावरणावर व जिवनावर होणारे परिणाम :- आपण पाहात आहोत कि आजकालच्या काळात प्लास्टिकचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. आणि याचा आपण विचार सुधा करु शकत नाहि. आपण सकाळि उठल्यापासुन ते रात्रि झोपेपर्यंत आपल्या जिवनात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणे वापर होत असतो. आपण बसतो ती खुर्ची प्लास्टिकची आपण सकाळि उठुन ब्रश करतो तो सुधा प्लास्टिकचा आपण जेवताना वापरलेला ताट वाटि प्लेट हि सुधा प्लास्टिकचीच असण्याचि भरपुर शक्यता असते. आपण वापरणारे तांत्रिक गोष्टिमधे पण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होतो, अशा प्रकारे कोणत्याना कोणत्या कारणाने आपल्या जिवनात प्लास्टिकचे वापर होत असतो. अधिक वाचा :- केस ग़ळणे व कमजोर होण्यामागचे कारणे व त्याच्यावर काय उपाययोजना करावे प्लास्टिकचे प्रमाण दर वर्षि अरबोंच्या प्रमाणात वाढत आहे. अनेक प्लास्टिक कंपनी सुधा निर्माण होत चालले आहे. आणि त्याच्यातच म...
योग चा अर्थ meaning of yoga :- योग हा आपल्या जिवनातील अनमोल भाग आहे. आपले शरीर हे योग्य प्रकारे संतुलित व निरोगी ठेवण्यासाठि आपण योग केले पाहिजे. योग हा आपले शरीर संतुलित व निरोगी ठेवण्यापर्यंतच सीमीत नसतो. व नाही व्यायामापर्यंत सीमित असतो. योगाचा भरपुर संश्पित अर्थ आहे योगाचा असा अर्थ म्हटल किंवा मानला जातो कि, आपण योग साधन करताना आपण हे जग सोडुन दुसऱ्या जगाची अनुभुती होते. आपल्याला आत्माशी मिलन होते. आपल्याला एक प्रकारचे वेगळे विशिष्ट विश्व, ब्रमांड योगध्यान मधे दिसते. आपल्याला आपल्या जिवनातील अनेक प्रश्नांचे उत्तर मिळतात. पहिल्याच्या काळच्या साधु संताना ज्या सिद्धिया प्राप्त झाल्या त्या योग साधणामुळेच प्राप्त झाल्या आहेत. म्हणुन आपल्या जिवनात योग हे भरपुर महत्वाचे मानले जाते. योगासनाचे महत्व importance of yoga :- योगासन हे आपल्या शरीरासाठि भरपुर लाभदायी आहे. आपले शरिर सुंदर, संतुलित व निरोगी ठेवण्यासाठि योगासनाचा उपयोग होते तुम्हांला माहित आहे का आपल्या जगात 70% आजार व रोग हे योगासन केल्याने बरे होतात. ज...
तुळशीचे महत्व-: Importance Of Tulsi प्रा मुख्याने तुळशीचे रोप हे आपल्या जिवनासाठी खुप महत्वाचे आहे . तुळशीला इंग्लिश मध्ये होली बेसील, हिंदी मध्ये तुळशीला तुलसी या नावाने उच्चार केला जातो . तुळस हि एकमात्र अशी वनस्पती आहे जी आपल्याला 24 तास ऑक्सीजन देते. हिंदु धर्मात तुळशीला भरपुर महत्व दिले गेले आहे . हिंदु धर्मावर आस्था ठेवणा - या प्रत्येक व्यक्तिच्या घराच्या समोर तुळशीचे रोप हे असतेच . हिंदु धर्मात तुळशीला पवित्र मानली जावुन तीची पुजा केली जाते . तुळशीचा उल्लेख हा प्राचीन हिंदु व इतर ग्रंथांमध्ये सुधा केला गेला आहे . तुळशीला लक्ष्मीचे रुप सुधा म्हटले जाते . आपण तुळशीच्या रोपाची पुजा केली तर आपले जीवन हे सुखमय होते . जीवनातील अनेक संकटे हे दुर जातात . तुळशीचे रोप हे आयुर्वेदिक औषधिक वनस्पती सुधा आहे . या तुळशीच्या रोपातील गुणांचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारची औषधे निर्म...
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box